Sunday 8 September 2013

राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग व पक्षाघात निवारण व नियंत्रण कार्यक्रम -

भारताचा विचार केल्यास वरील आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण भारतात जवळजवळ ४०% आहे. हे आजार ग्रामीण व शहरी दोन्ही भागांत आढळून येतात. आज भारतात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व फेफरे यांचे प्रमाण वाढलेले आढळते. यासाठी उपाययोजना म्हणून भारत सरकारने २०१०-११ पासून (NPC DCS) हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख भर आरोग्याबाबत जागृती निर्माण करणे. सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणणे तसेच या आजारांच्या संदर्भात लवकरात लवकर निदान व उपचार करणे. हा कार्यक्रम सध्या २१ राज्यांमधील १०० जिल्ह्य़ांमध्ये राबवला जात आहे. या योजनेत खर्चाचे, गुणोत्तर केंद्र आणि राज्य सरकारात ८० : २० असे आहे. वरील १०० जिल्ह्य़ांपकी प्रत्येक ठिकाणी एक हृदयरोगासाठी स्वतंत्र युनिट स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी जीवन सुरक्षा औषधांचा पर्याप्त साठा केला जाईल. याशिवाय कर्करोगाच्या निदानासाठी प्राथमिक व अत्यावश्यक शस्त्रक्रिया केमोथेरपीसारखे उपचार उपलब्ध करून देण्यात येतील. कर्करोगाच्या निदानासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा तसेच मॅमोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच केमोथेरपीच्या रुग्णांना औषधोपचाराचा पुरवठा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम

भारतात जवळ जवळ सहा टक्के रुग्ण मानसिक आजाराने पीडित आहेत, म्हणून १९८२ या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. २००३ मध्ये या कार्यक्रमात काही बदल करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा कार्यक्रम खालीलप्रकारे संपूर्ण देशात राबविला जातो.
० राज्यांद्वारे चालविले जाणारे मानसिक आरोग्य दवाखान्यांचे आधुनिकीकरण करणे. महाराष्ट्रात असे दवाखाने ठाणे, पुणे, नागपूर, रत्नागिरी या ठिकाणी आहेत.
० जिल्हा मानसिक आरोग्य केंद्रातील परिस्थिती सुधारणे, महाराष्ट्रात असे जिल्हा मानसिक आरोग्य केंद्र रायगड येथे आहे. तसेच नाशिक, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, रायगड येथे मानसिक आरोग्य वार्ड सुरू करण्यात आले आहेत.
० राज्यांद्वारे संचालित, मानसिक आरोग्य दवाखान्यांचे आधुनिकीकरण करणे. १९८२ साली सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. मुंबईच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या अखत्यारीत हे केंद्र सुरू करण्यात आले.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

क्षयरोगाचे नियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी भारतात १९६२ पासून करण्यात आली. मात्र यात अजूनही अपेक्षित यशप्राप्ती न झाल्याने, केंद्र सरकारने सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली. (Revised National TB Control Programme) या सुधारित कार्यक्रमात लागण झालेल्या रुग्णांना DOTS (Directly Observed Treatment Short Course) द्वारे तपासणी करून ते पूर्ण बरे होईपर्यंत त्यांच्यावर उपचार केले जातात. उपचारपद्धतीची अंमलबजावणी भारतात २६ मार्च १९९७ पासून करण्यात आली.
बहु औषधी प्रतिकारक्षम क्षयरोग (MDR-TB) क्षयरोग बरा करण्यासाठी जी DOT पद्धती वापरली जाते किंवा तो बरा करण्यासाठी जी औषधे वापरली जातात, विविध कारणांमुळे काही रुग्णांमध्ये क्षयरोगाचे विषाणू औषधांना दाद देत नाहीत, त्यांनी या औषधांविरुद्ध प्रतिकारक्षमता विकसित केली आहे, म्हणून या प्रकारच्या क्षयरोगाला असे म्हटले जाते. अशा प्रकारच्या क्षयरोगावर नियंत्रण मिळविणे हे आव्हान खऱ्या अर्थाने भारतीय वैद्यकीय पद्धतीसमोर आहे. शासनाने क्षयरोग नियंत्रणासाठी २०१२ ते २०१७ हा व्यूहरचनात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्याद्वारे क्षयरोग उपचार सुविधा सर्वांपर्यंत पोहचविण्याचे लक्ष्य आहे.

आरोग्यविषयक महत्त्वाच्या योजना

० जीवनदायी आरोग्य योजना - दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांसाठी १९९७-९८ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांना मेंदूरोग, मूत्रविकार तसेच मज्जारज्जू यांसाठी आíथक साहाय्य दिले जाते. सुरुवातीच्या काळात या योजनेअंतर्गत प्रतिरुग्णास ५० हजार इतके अर्थ साहाय्य दिले जात असे. मात्र ही रक्कम आता २००६-०७ पासून एक लाख ५० हजार इतकी करण्यात आली आहे. अलीकडे शासनाने कर्करोगाचा समावेश केला आहे. राज्य सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या जीवनदायी रचनेचे पुनर्रचना करून सर्वसमावेशक राजीव गांधी जीवनदायी योजना तयार केली आहे.
० राजीव गांधी जीवनदायी योजना - ही सुधारित योजना महाराष्ट्र सरकारने २ जुल २०१२ पासून सुरू केली. राज्यातील आíथक दुर्बल घटकांना दुर्धर व गंभीर आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत पिवळेकार्डधारक म्हणजे दारिद्रय़्ररेषेखालील व केशरी शिधापत्रधारक जे दारिद्रय़रेषेच्या वर आहेत, मात्र ज्यांचे वार्षकि उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीक दीड लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. या योजनेत पात्र लाभार्थीना हेल्थ कार्ड दिले जाईल. ज्यात कुटुंबप्रमुख व सदस्यांची नावे व फोटो असतील. राज्य सरकार लाभार्थीच्या नावे विमा काढणार असून त्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. लाभार्थी कुटुंबाकडून कोणतीही रक्कम स्वीकारली जाणार नाही. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे. ही योजना संपूर्णत: कॅशलेश असून रग्णाला या योजनेअंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही. या योजनेअंतर्गत रग्णालयातील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रूषा, भोजन तसेच एक वेळचा परतीचा खर्च यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत रुग्णाला रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसांपर्यंतचा फेरतपासणीचा समावेश आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. राज्यातील शासकीय व खाजगी अशी जवळ जवळ १२० रग्णालये यात समाविष्ट झाली आहेत. या योजनेत रुग्णाला रुग्णालयात भरती करताना मदत व्हावी यासाठी आरोग्यमित्र यांची नेमणूक करण्यात आली आहे.
० जननी बाल ( शिशू) सुरक्षा योजना - राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून बालसुरक्षा योजना राबविली जाते. महाराष्ट्राची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ही योजना एक जून २०११ रोजी सुरू करण्यात आली. भारतात प्रथमच अशा एखाद्या योजनेद्वारे पुढील वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत.
मातांचे वैधानिक अधिकार
० सर्व शासकीय रग्णालयांत मोफत बाळंतपण सुविधा, सिझेरिअन ऑपरेशनसहित पुरवली जाईल.
० दवाखान्याच्या कालावधीतील साधारणत: बाळंतपणाच्या वेळेस तीन दिवस व सिझेरिअनच्या वेळेस सात दिवसांपर्यंतचा आहार मोफत देण्यात येईल.
० सर्व प्रकारची औषधे, फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, सर्व प्रकारच्या चाचण्या- उदा. रक्त तपासणी, मूत्र तपासणी तसेच सोनोग्राफी मोफत केली जाईल, तसेच अडचणींच्या वेळेस मोफत रक्तपुरवठय़ाची सोय केली जाईल.
आजारी नवजात बालकाचे वैधानिक अधिकार
आजारी नवजात शिशूला- म्हणजे ३० दिवसांच्या आतील शिशूला आवश्यक ते सर्व उपचार, औषधे, आहार, तपासण्या सर्व मोफत दिल्या जातील. त्याचबरोबर मोफत वाहतूक सुविधादेखील उपलब्ध होतील.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान -

ध्येय : सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात खर्च केली जाणारी रक्कम दरडोई उत्पन्नाच्या दोन ते तीन टक्क्य़ांपर्यंत नेणे हा याचा महत्त्वाचा उद्देश होता. हा कार्यक्रम देशभरातील ग्रामीण लोकसंख्येपर्यंत आरोग्य सेवा परिणामकारक पुरविण्यासाठी विशेषत: त्या राज्यांसाठी जेथे आरोग्याच्या सेवांचा अभाव आढळतो.
घटक या अभियानाचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत - कुटुंबकल्याण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, शालेय आरोग्य कार्यक्रम, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम तसेच हिवताप, हत्तीरोग, मेंदू ज्वर, चिकनगुनिया इ. रोगांच्या उपचार व नियंत्रणासाठी देशात कार्यक्रम राबवणे. या कार्यक्रमांतर्गत आशा (ASHA) स्वयंसेविका योजना राबविण्यात येतात. त्यांची पात्रता, आदिवासी क्षेत्रात ज्या स्वयंसेविकेची निवड होणार आहे ती आठवी उत्तीर्ण स्थानिक विवाहित महिला असावी. तिचे वय साधारणत: २० ते ४५ या दरम्यान असावे. आदिवासी भागात एक हजार लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविकेची निवड केली जाते. मात्र बिगरआदिवासी भागात आशा म्हणून काम करणारी स्वयंसेविका दहावी उत्तीर्ण विवाहित महिला असावी. तिचे वय २५ ते ४५ यादरम्यान असावे. शहरी भागात १५०० लोकसंख्येच्या मागे एक अशी स्वयंसेविकेची निवड केली जाते.
आशा स्वयंसेविकेची काय्रे - माता व बाल आरोग्याविषयी गावातील स्त्रियांमध्ये प्रबोधन करणे. उदा. प्रसूतिपूर्वी तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या इ. माहिती मातांना देणे तसेच आरोग्य संस्थेतील प्रसूतींमध्ये वाढ करणे. जर गेल्या सात वर्षांचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, एनआरएचएम या कार्यक्रमाने आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडून आणला आहे. मात्र या कार्यक्रमांसमोरील बरेच आव्हान कमी झालेले नाहीत.

भारत निर्माण कार्यक्रम

दहाव्या पंचवार्षकि योजनेच्या काळात म्हणजेच २००५ या वर्षांपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध योजनेतील दोष दूर करून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी हा कालबद्ध कार्यक्रम सुरू करण्यात आला. या योजनेचा पहिला टप्पा २००५ ते २००९ असा होता. तर दुसरा टप्पा २००९ ते २०१४ असा आहे. या कार्यक्रमात सहा घटक आहेत- पाणीपुरवठा, रस्ते, गृहबांधणी, दूरध्वनी, विद्युत, जलसिंचन. उद्दिष्टे पुढीलप्रमाणे -
- २०१२ पर्यंत सपाट प्रदेशातील एक हजार लोकसंख्येपेक्षा अधिकच्या व डोंगराळ परिसरातील ५०० लोकसंख्येपेक्षा अधिकच्या सर्व खेडय़ांना पक्क्या रस्त्यांनी जोडणे.
- २०१२ पर्यंत सर्व वंचित गावांना सुरक्षित पेयजलाचा पुरवठा करणे.
- २०१२ पर्यंत अतिरिक्त एक कोटी हेक्टर जलसिंचनाखाली आणणे.
- २०१४ पर्यंत किमान ४०% ग्रामीण भाग दूरध्वनी सुविधांनी जोडणे व २०१२ पर्यंत सर्व पंचायत कार्यालयांना ब्रॉडबॅण्ड सुविधा पुरविणे.
- २००९ पर्यंत ६० लाख घरांची बांधणी करणे परंतु हे साध्य न झाल्याने हे लक्ष्य वाढवून २०१४ पर्यंत १.२० कोटी घरांची बांधणी करण्याचे ठरविण्यात आले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना -

जगातील सर्वात मोठा रोजगारनिर्मिती व उपजीविकेची संधी निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे. केंद्र सरकारने ७ सप्टेंबर २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा केला व २ फेबुवारी २००६ पासून मनरेगा कायदय़ाची अंमलबजावणी सुरू केली. २ ऑक्टोबर २००९ मध्ये या योजनेचे नाव बदलून ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना’ असे करण्यात आले. ग्रामीण भागात, असंघटित कामगारांना उपजीविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून द्यावे, यासाठी या योजनेंतर्गत एका आíथक वर्षांत किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वैशिष्टय़े -
- या कायद्यात कुटुंब हे एकक मानले जाते. या कायदय़ांतर्गत प्रत्येक कुटुंब हे संयुक्तरीत्या १०० दिवसांचा रोजगार प्राप्त करण्यास पात्र असते.
- कुटुंबातील प्रौढ अकुशल व्यक्तीने ग्रामपंचायतीकडे तोंडी अथवा लेखी अर्ज केल्यास त्यास किंवा त्या कुटुंबास रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो.
-काम मिळण्यासाठी ग्रामपंचायत अथवा गट कार्यालयात अर्ज केल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम मिळणे बंधकारक असते.
- नावनोंदणी झाल्यानंतर व्यक्तीच्या वयाची आणि रहिवासाची पडताळणी केली जाते. नोंदणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत रोजगारपत्र मिळणे बंधनकारक असते.
- अर्जदारास त्याच्या गावापासून पाच किमीच्या आतच रोजगार उपलब्ध करून द्यावा व जर काम हे पाच किमीपेक्षा जास्त अंतरावर असेल तर त्या व्यक्तीला १० टक्के जास्त भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- काम देताना स्त्रियांना प्राधान्य असावे. एकूण लाभधारकांपकी १/३ संख्या म्हणजे ३३ टक्के संख्या स्त्रियांची असावी.
- रोजगाराचा मोबदला हा दर आठवडय़ास कामगारांना प्रदान करण्यात यावा. मोबदला देण्यासाठी १५ दिवसांपेक्षा जास्त काळ लागू नये.
- या योजनेंतर्गत वेतन हे शासनाद्वारे, ग्राहक किंमत निर्देशांक - शेतमजूर (उढक-अछ) यानुसार निश्चित केले जाते.
- अकुशल कामगारांच्या १०० टक्के वेतनाची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते. संपूर्ण प्रशासकीय खर्च हे केंद्र सरकार करते, अशी तरतूद या योजनेत आहे. तसेच कुशल कामगार व साहित्यावरील ७५ टक्के खर्च केंद्र सरकार उचलतो व उर्वरित रक्कम ही संबंधित राज्याची जबाबदारी असते. एकूण निधीपकी रोजगारावर ६० टक्के व साहित्यावर ४० टक्के अशी रक्कम खर्च केली जाते. जर वरील विभागणीचा विचार केल्यास २५ टक्के निधी राज्य सरकारच्या वाटय़ाला येतो तर ७५ टक्के निधी केंद्र सरकारच्या वाटय़ाला येतो.
- या योजनेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी योजनेतील कार्यक्रमाचे ग्रामसभांमार्फत सामाजिक लेखापरीक्षण केले जाते, या योजनेंतर्गत झालेला खर्च, संपूर्ण नोंदी जनतेकरिता उपलब्ध करून दिल्या जातात.
- या योजनेंतर्गत जलसंवर्धन, जलसिंचन, कालवे, फळ लागवड, जमीन सुधारणा, पारंपरिक जलसाठय़ांचे नूतनीकरण, ग्रामीण रस्ते जोडणी, वनीकरण इ. कामे केली जातात.
- जर नोंदणीनंतर १५ दिवसांच्या काळात रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही, तेव्हा लाभधारकास बेरोजगारी भत्ता दिला जातो.

PURA

नागरी सुविधांचा ग्रामीण क्षेत्रांमध्ये विस्तार ...
जर देशाचा विकास व्हायचा असेल तर खेडी स्वंयपूर्ण होणे आवश्यक आहे, या उद्देशांतूनच राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००३ साली ५४ व्या गणतंत्र दिवशी हे प्रतिमान सुचविले. यानुसार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने याच नावाने योजना सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी २०१२ पर्यंत करण्यात आली. परंतु तिच्या मर्यादित यशामुळे २०१२ सालापासून पुनर्रचित ढवफअ योजना कार्यान्वित करण्यात आली. या पुनर्रचित PURA योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे सार्वजनिक/खासगी (PPP) भागीदारीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करणे. वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे आहेत -
* खासगी भागीदारी माध्यमातून पायाभूत विकास करणे. ही भागीदारी संस्था, ग्रामपंचायती व खासगी संस्था यांच्या मालकीची असेल.
* शासन या योजनांना तांत्रिक साहाय्य व निधी पुरवील.
* या कार्यक्रमांतर्गत निर्माण करावयाच्या सुविधा तीन भागांत विभाजित केलेल्या आहेत -
अ) ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पायाभूत विकास योजना
ब) ग्रामीण विकास मंत्रालयाच्या व्यतिरिक्त योजना. उदा. विदय़ुतीकरण
क) इतर प्रकल्प उदा. पर्यटन इ.

DEEPAK SANDHU


Sandhu became the first woman Chief Information Commissioner of India when she succeeded Satyananda Mishra on 5 September 2013.
She is a former Indian Information Service officer of 1971 batch, Sandhu has served at many key positions like Principal Director General (Media and Communications) Press Information Bureau, Director General DD News, Director General (News) All India Radio before taking over as Information Commissioner in 2009.
She will be in office for a relatively short tenure of three months.

Friday 6 September 2013

G-20

भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय महासंघ. या देशांच्या अर्थव्यवस्थांचे उत्पन्न हे सकल जागतिक उत्पन्नाच्या ८० टक्के असून, जगातील ८० टक्के व्यापार या देशांमध्ये होतो. तसेच, जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते.
यंदाची परिषद आठवी 
अगोदरच्या परिषदा वॉशिंग्टन, लंडन, पिट्सबर्ग, टोरांटो, सोल, केन्स आणि लॉस कॅबोस, येथे झाल्या होत्या. यंदाची परिषद आठवी असून, ती रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे होत आहे. 

यंदाच्या परिषदेची संकल्पना 
दर्जेदार रोजगार आणि गुंतवणूक, विश्वास, पारदर्शकता आणि प्रभावी नियंत्रण यांच्या साह्याने विकासाच्या नव्या चक्राची सुरुवात करणे हे यंदाच्या परिषदेचे उद्दिष्ट आहे. 

स्थापनेची पार्श्वभूमी आणि उद्देश
पूर्व आशियातील आर्थिक संकटानंतर १९९९मध्ये सर्वप्रथम ही संघटना स्थापन झाली. त्या वेळी सहभागी देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांच्यापुरताच या परिषदेतील सहभाग मर्यादित होता. २००८च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर जी-वीस देशांच्या गटाला जास्त महत्त्व प्राप्त झाले. तेव्हापासूनच परिषदांना सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी निगडित प्रश्नांबाबत चर्चा आणि सहकार्य हे या गटाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने सहभागी देशांच्या अर्थव्यवस्थांच्या धोरणांचा अभ्यास आणि आढावा घेण्यासाठी या गटाच्या परिषदा होतात. त्यामध्ये उच्चस्तरीय नेते सहभागी होतात.

Saturday 31 August 2013

MPSC RAJYASEVA RESULT DECLARED


MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
STATE SERVICES PRELIMINARY EXAMINATION 2013
CUT OFF LIST
CATEGORY SUB CATEGORY CUTOFF MARKS
GENERAL 177
FEMALE 156
OPEN
SPORTS 121
GENERAL 171
FEMALE 146
SC
SPORTS 111
GENERAL 144
ST
FEMALE 117
GENERAL 165
DT (A)
FEMALE 124
GENERAL 161
NT (B)
FEMALE 145
GENERAL 163
SBC
FEMALE 156
GENERAL 177
NT (C)
FEMALE 153
GENERAL 177
NT (D)
FEMALE 156
GENERAL 177
OBC FEMALE 156
SPORTS 121
Blindness or Low
Vision
133
Locomotor disability
or Cerebral palsy
PH 177
Hearing Impairment 150

Thursday 29 August 2013

NATIONAL SAMPLE SURVEY OFFICE (NSSO)

The National Sample Survey Office(NSSO) in India is a unique setup to carry out surveys on socio-economic, demographic, agricultural and industrial subjects for collecting data from house holds and from enterprises located in villages and in the towns. It is a focal agency of the Govt. of India for collection of statistical data in the areas which are vital for developmental planning. The National Sample Survey Directorate was first setup in the country in the ministry of finance in 1950. The directorate was subsequently transferred to the cabinet secretariat in 1957 and subsequently in 1970 it became a part of NSSO in the department of statistics under the ministry of planning. Since 1999 it is under the newly created Ministry of Statistics and Programme Implementation(MOSPI).




The NSSO has four divisions
1) Survey Design and Research (SDR)
2) Field Operations Division (FOD
3) Data Processing
4) Economic Analysis.

Objectives of NSSO:
i) To provide statistical and other information for the purpose of state or national planning and policy requirements.
ii) To evolve statistical techniques for the analysis of statistical data, the solutions of administrative problems and estimation of future trends.
iii) To collect and publish information which will be of use to those engaged in economic activities in the country.
iv) To provide and analyse information which are useful to research workers in socioeconomic fields.

Functions of NSSO:
i) To conduct large scale sample surveys on subjects like household consumer expenditure, employment and unemployment, health and medical services etc.
ii) It decides the topics to be covered in a particular survey round.
iii) Agricultural wing of FOD, NSSO has the overall responsibility of assisting the states by developing suitable survey techniques for obtaining reliable and timely estimates of crop yield.
iv) It conducts annual survey of industries (ASI) every year.
v) NSSO every year brings out reports on status of estimation of agricultural production in India.
vi) NSSO has the central responsibility of coordinating the results of the crop estimation surveys conducted by the states.


Saturday 17 August 2013

CURRENT AFFAIRS PACKAGE 10

  1. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नुकतीच वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? -पी व्ही सिंधू
  2. महत्वाकांक्षी 'Integrated Action Plan' (IAP) हा देशातील किती नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविला जाणार आहे? -88
  3. आधारभूत संरचनेच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला केंद्राच्या 'Integrated Action Plan' (IAP) ची अंमलबजावणी महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांमध्ये होणार आहे? -2
  4. देशातील पहिल्या सायबर फोरेन्सिक प्रयोगशाळेचे उद्घाटन नुकतेच कोणत्या उच्च न्यायालयात करण्यात आले? -त्रिपुरा उच्च न्यायालय
  5. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी 'नौकानयन स्पर्धेचे नेहरू चषक कोणत्या राज्यात आयोजित केले जाते? -केरळ
  6. राजीव गांधी खेळरत्न पुरस्कारा साठी निवड झालेला रोंजन सोधी कोणत्या खेळ प्रकाराशी निगडीत आहे? -नेमबाजी
  7. देशातील सर्वात मोठी झोत भट्टी (blast furnace) नुकतीच कोणत्या स्टील प्लांट मध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे? -रुरकेला स्टील प्लांट
  8. नुकत्याच कार्यान्वित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या झोत भट्टी (blast furnace) चे नाव काय? -दुर्गा
  9. जगातील सर्वात उंचावर असलेल्या ५ पवन चक्क्या नुकत्याच कोणत्या देशात उभारण्यात आल्या आहेत? -चीन
  10. मक्का अन मदिना ह्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गा साठी ६०००० टन उच्च प्रतीच्या रूळपट्ट्या बनविण्याची ऑर्डर नुकतीच कोणत्या भारतीय कंपनीला मिळाली आहे? -टाटा स्टील
  11. संपूर्णपणे भारतीय बनावटीची विमानवाहू नौका ____ हिचे नुकतेच कोची येथे अनावरण करण्यात आले. -INS विक्रांत
  12. आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करणारे ___ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. -महाराष्ट्र
                 COURTESY: MPSCALERT FACEBOOK PAGE
 

Saturday 27 July 2013

INSAT-3D, the Advanced Meteorological Satellite of India Launched Successfully

INSAT-3D, the advanced meteorological satellite of India was launched successfully by the European rocket, Arianespace's Ariane 5 rocket, from the spaceport of Kourou in French Guiana on 26 July 2013.
The satellite will give a push to the weather forecasting as well as help in facilitating disaster warning services.
Arianespace's Ariane 5 rocket of European space consortium launched the Alphasat satellites as well as INSAT-3D. Alphasat is the largest-ever telecommunication satellite of Europe.
This satellite is the result of large-scale public-private partnership between Inmarsat as well as European Space Agency.

Features of INSAT-3D

• The new satellite, INSAT-3D will be operational for next seven years, i.e., up to 2020.
• The aim of the satellite is to make a crucial difference to the disaster warning systems as well as weather forecasting of India.
• INSAT-3D will also provide monitoring of the ocean as well as land areas, apart from providing meteorological observation.
• INSAT-3D will facilitate new dimension to the weather monitoring because of its atmospheric sounding system. The atmospheric sounding system provides the vertical profiles of integrated ozone, humidity as well as temperature, from top of the atmosphere.
• It is important to note that the imaging system and mechanism of INSAT-3D has a lot of improvement in comparison to INSAT-3A as well as KALPANA.
• The satellite has the lift-off mass of 2060 kg.
• It will facilitate continuity to the previous missions as well as also help in increasing the capability of providing meteorological and search and rescue services.
• INSAT-3D carries the newly developed 19 channel sounder, which is the first payload of this kind to be flown to the ISRO satellite mission.
The primary users of the Satellite Aided Search and Rescue service in India include Directorate General of Shipping, Defence Services, fishermen, Indian Coast Guard as well as Airports Authority of India.

The alert services include a wide area of Indian Ocean region, as well as covers Sri Lanka, Tanzania, India, Bangladesh, Nepal, Seychelles, Bhutan and Maldives.

National child policy 2012
Inflation-linked bonds
Sexual Harassment Bill, 2013
World Malaria Report 2012

CURRENT AFFAIRS PACKAGE-9


  1. Airtel has announced the launch of their voice service, “Apna Chaupal”, that will provide information in regional languages on agriculture, devotion, jibs, health and education.
  2. ‘One Billion Rising’ was a campaign held on February 14, 2013, to protest violence against women.
  3. India’s first wildlife skywalk will come up in Maenam wildlife sanctuary in Sikkim.
  4. The Union Budget 2013 has proposed setting up of two ports—one in Sagar, West Bengal and the other in Andhra Pradesh
    The new communication satellite launched by NASA on 31 January 2013 to stay in touch with its space station astronauts- TDRS(Tracking and Data Relay Satellite)
  5. Solicitor-General of India, who resigned from his office on 4 February 2013- Rohinton F Nariman
  6. President of Republic of Mauritius who visited India from 3 Jan 2013 to 10 Jan 2013 and was honoured with the Pravasi Bharatiya Samman Award- Rajkeswur Purryag
  7. The King of Bhutan who visited India from 23 to 30 January 2013 and was the Chief Guest for the Republic Day Celebration- Jigme Khesar Namgyel Wangchuck
  8. Code name given to secret plan for executing Jaish-e-Mohammad terrorist Afzal Guru in Tihar Jail on 9 February 2013 -Operation Three Star
  9. The Country which banned the Japanese cartoon Doraemon in the third week of February 2013 because of the fears of Hindi invasion- Bangladesh

    FOR MORE CURRENT AFFAIRS                                                                              current affair package-7                                      CURRENT AFFAIRS PACKAGE 8

Thursday 20 June 2013

Scheduled Tribes


  • The Scheduled Castes (SCs) and Scheduled Tribes (STs) are two groups of historically-disadvantaged people recognised in the Constitution of India.
  • During the period of British rule in the Indian subcontinent, they were known as the Depressed Classes.
  • Gandhiji has given the name HARIJAN to scheduled castes.
  • The Scheduled Castes and Scheduled Tribes comprise about 16.6 percent and 8.6 percent, respectively, of India's population (or about 25.2 percent altogether, according to the 2011 census).
  • The Constitution (Scheduled Castes) Order, 1950 lists 1,108 castes across 25 states in its First Schedule, and the Constitution (Scheduled Tribes) Order, 1950 lists 744 tribes across 22 states in its First Schedule.
  • Since independence, the Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes (the three categories combined constitute about 60 percent of India's population) were given reservation in India.
  • In the original Constitution, Article 338 provided for a special officer (the Commissioner for SCs and STs) responsible for monitoring the implementation of constitutional and legislative safeguards for SCs and STs and reporting to the president.
  • Seventeen regional offices of the Commissioner were established throughout the country.
  • To effectively implement the various safeguards built into the Constitution and other legislation, the Constitution under Articles 338 and 338A provides for two statutory commissions: the National Commission for Scheduled Castes and the National Commission for Scheduled Tribes.
  • The chairpersons of both commissions is ex officio on the National Human Rights Commission.

RELATED ARTICLES
The Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers (Recognition of Forest Rights) Amendment Rules, 2012
महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कार
प्राचीन भारताचा इतिहास
Buy Science & Technology For Upsc from uRead.com

The Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers (Recognition of Forest Rights) Amendment Rules, 2012




  • The Act recognises and vests forest rights and occupation of forest land with Scheduled Tribes and other traditional forest dwellers.
  • These rights include the right to collect and sell minor forest produce and the right to live in the forest land for habitation or self-cultivation for livelihood, etc.
  • The amending Rules introduce the process to be followed by the Gram Sabha and district level committee, the process for the recognition of rights and amends certain definitions.
  • Some of the key amendments include:

  1. The Gram Sabha shall monitor the committee constituted for the protection of wildlife, forest and biodiversity.
  2. It has to approve all decisions of the committee pertaining to the issue of transit permits to transport minor forest produce, use of income from sale of produce, or modification of management plans.
  3. The collection of minor forest produce is to be free of all fees. 
  4. The committee has to prepare a conservation and management plan for community forest resources.
  5. The Forest Rights Committee (FRC) of the GramSabha shall not reexamine recognised forest rights or interfere in the verification of claims that are pending.
  6. The number of Scheduled Tribes represented on the FRC has increased from one-third to two-thirds.
  7. The quorum of the Gram Sabha meeting has been decreased from two thirds to one-half of the members,At least one-third of the members present shall be women While passing a resolution regarding the claims of forest rights, atleast 50 percent of the claimants to forest rights or their representatives should be present.
  8. Following monitoring committees are formed.

  •           District level committee
  •          State level monitoring committee

RELATED ARTICLES:


To read more about MPSC and UPSC current affairs Click Here


Gram Sabha


  • The Gram Sabha is a meeting of all adults who live in the area covered by a Panchayat.
  • Anyone who is 18 years old or more and who has the right to vote is a member of the Gram Sabha.
  • Every village Panchayat is divided into wards ,smaller areas.
  • Each ward elects a representative who is known as the ward member.
  • All the members of the Gram Sabha also elect a sarpanch who is the Panchayat president.
  • The Ward Panchs and the Sarpanch form the Gram Panchayat.
  • The Gram Panchayat is elected for five years.
  • The Gram Panchayat has a secretary who is the secretary of the Gram Sabha who is known as GRAMSEVAK.
  • This person is not an elected person but is appointed by the government.
  • The Secretary is responsible for calling the meeting of the Gram Sabha and Gram Panchayat and keeping a record of the proceedings.
  • The Gram Sabha is the key factor in making the Gram Panchayat play its role and be responsible .
  • It is the place where all plans for the work of the Gram Panchayat are placed before the people.
  • The Gram Sabha prevents the Panchayat from doing wrong things like misusing money or favouring certain people.
  • It plays an important role in keeping an eye on the elected representatives and in making them responsible to the persons who elected them.


The works of Gram Panchayat includes

  • The construction and maintenance of water resources,roads,drainage,school buildigns and other common property resources.
  • Levying and collecting local taxes.
  • Executing government schemes related to generating employment in the village.
Sources of funds
  • Collection of taxes on houses,market places etc.
  • Government schemes funds received through various departments
  • Donations for community works.

Wednesday 19 June 2013

The Dadasaheb Phalke Award

Dhundiraj Govind Phalke, popularly known as Dadasaheb Phalke (30 April 1870 – 16 February 1944) was an Indianproducer-director-screenwriter, known as the father of Indian cinema.

Starting with his debut film, Raja Harishchandra in 1913, now known as India's first full-length feature, he made 95 movies and 26 short films in his career spanning 19 years, till 1937, including his most noted works: Mohini Bhasmasur (1913), Satyavan Savitri (1914), Lanka Dahan (1917), Shri Krishna Janma (1918) and Kaliya Mardan (1919).The Dadasaheb Phalke Award is India's highest award in cinema given annually by the Government of India for lifetime contribution to Indian Cinema.
The Award is given to a prominent personality from the Indian film industry, noted and respected for significant contributions to Indian cinema.
Introduced in 1969, the birth centenary year of Dadasaheb Phalke.
award is given to recognise the contribution of film personalities towards the development of Indian Cinema and for distinguished contribution to the medium, its growth and promotion.
The award for a particular year is given during the end of the following year along with the National Film Awards.
The award comprises a Swarna Kamal (Golden Lotus) medallion, a cash prize of 1 million and a shawl.
The Dadasaheb Phalke Award 
2011 Soumitra Chatterjee
2012 Pran

To READ MORE ABOUT VARIOUS AWARDS
Bharat Ratna Awards

Tuesday 18 June 2013

An Essay on 100 YEARS OF INDIAN CINEMA


A hundred years ago Dada Saheb Phalke made a movie about a king who never lied. Phalke’s inspiration came from an English film ‘The Life and Passion of Christ’ and he too wanted to translate the lives of Indian Gods to the screen.
His first production ‘Raja Harishchandra’ was screened at Coronation Cinema in Mumbai on 3 May 1913 marking the beginning of Indian cinema. Regarded as the father of the Indian cinema, Phalke went on to make several silent films but became the first casualty when the silent era passed.
‘Alam Ara’ debuted at Majestic Cinema in Mumbai on 14 March 1931, a love story between a gypsy and a prince, starring Zubeida, Master Vettal as well as Prithvi Raj Kapoor. It was so popular that police had to be called in to control the crowd. Ironically the first talkie now lies silent as its print perished in a fire in National archive in 2003. 
The talkies changed the face of Indian cinema. Apart from looks, the actors not only needed a commanding voice but also singing skills, as music became a defining element in Indian cinema. 
In the middle of the Second World War in 1945 came ‘Kismet’ starring Ashok Kumar which became one of the biggest hits in the history of Indian cinema. It came with some bold themes – the first anti-hero and an unmarried pregnancy. It clearly showed that the filmmakers of the era were bolder than the times in which they were living in. By the 1940s, the winning formula at the Box Office had been thought – Songs, dance, drama and fantasy. 
A close relationship between epic consciousness and the art of cinema was established. It was against this backdrop that filmmakers like V.Shantaram, Bimal Roy, Raj Kapoor and Mehboob Khan made their films. 
In the meantime, the film industry had made rapid strides in the South, where Tamil, Telugu and Kannada films were taking South India by storm. By the late 1940s, films were being made in various Indian languages with religion being the dominant theme.
The golden period of 50’s provided a strong impetus to the industry, with themes changing to social issues relevant at the time. Sure they were entertaining but the movies of that time also became a potent medium to educate the masses. The era established a 25 year actor/filmmaker as the showman of Indian cinema – Raj Kapoor, someone who had an eye for detail.
Recalling the magic of the golden age, Bollywood director Imtiaz Ali says, “The relationship was very tender, very real, and the influences of the contemporary society exhibited in movies of that time is something that I have not seen before.”
Raj Kapoor’s ‘Awara’, the story about a man caught in the centre of a nature Vs nurture debate brought him immense glory. The film went on to become not just a national but international success especially in the then USSR. The film also got nominated in the Cannes film fest in 1951. The actor filmmaker effectively used Chaplin’s character (the one he used in Awara) in later films like ‘Shri 420’. He indianised the chaplin idiom and sat down with the man on the street bringing the spotlight on the common man.
The golden period also produced some of India’s most critically acclaimed films and memorable actors of all time. Among those in Bollywood’s hall of fame are Guru Dutt, Mehboob Khan, Balraj Sahani, Nargis, Bimal Roy, Meena Kumari, Madhubala and Dilip Kumar.
This was the time when mavericks like Guru Dutt and Bimal Roy captivated the audiences with ‘Pyaasa’ and ‘Do Bigha Zamin’, Indian cinema moved one step ahead with K Asif’s magum opus ‘Mughal-e-Azam’ in 1960. It was after the release of this movie that the magnanimity of Indian cinema was established.
Changing social norms and changing economies influenced movies and the companies that made them. This had the effect of changing movies. The narrative style changed. The story structure changed. Characters changed. Content changed.
In the 70’s a genre was born – masala movie. Masala films were the demand of the time. The genre promised instant attraction and had great entertainment value. People flocked to theatre to see their reflection on the big screen. Audiences were enthralled by the histrionics of actors such as Rajesh Khanna, Sanjeev Kumar, Waheeda Rehman, Asha Parekh, Tanuja and others.
While Indian commercial cinema enjoyed popularity among movie-goers, Indian art cinema did not go unnoticed. Adoor Gopalakrishnan, Ritwik Ghatak, Aravindan, Satyajit Ray, Shaji Karun and several other art film directors were making movies that gave India international fame and glory.
This was Bollywood’s prime period, a time when director Ramesh Sippy gave us his iconoclastic ‘Sholay’ (1975). The film, which has been internationally acclaimed, also clinched the title of ‘superstar’ for Amitabh Bachchan, who already had over 30 films under his belt by then.
80’s saw the emergence of several woman directors such as Aparna Sen, Prema Karnath and Meera Nair. It was also the decade when sultry siren Rekha wooed audiences with her stunning performance in ‘Umrao Jaan’ (1981).
And then in 90’s, it was a mixed genre of romantic, thrillers, action and comedy films. A stark upgrade can be seen on the canvas as technology gifted the industry Dolby digital sound effects, advanced special effects, choreography and international appeal. The development brought about investments from the corporate sector along with finer scripts and performances.
It was time to shift focus to aesthetic appeal. And stars like Shah Rukh Khan, Rajnikanth, Madhuri Dixit, Aamir Khan, Chiranjeevi, Juhi Chawla and Hrithik Roshan began to explore ways to use new techniques to enrich Indian cinema with their performances.
Indian cinema finally found global mass appeal at the turn of the 21st century. As the world became a global village, the industry reached out further to international audiences.
Apart from regular screenings at major international film festivals, the overseas market contributed a sizeable chunk to Bollywood’s box office collections. 
Regular foreign Investments made by major global studios such as 20th Century Fox, Sony Pictures, and Warner Bros put a stamp of confirmation that Bollywood had etched itself on the global podium.


source:zeenews...IN 2013 Indian cinema completed 100 years so there chance to ask essay in MPSC and UPSC both on this topic.
    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

CURRENT AFFAIRS PACKAGE 8


  • सप्टेंबर 2012 ते 31 ऑगस्ट 2015 ह्या कालावधीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 20व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष डी.के.जैन आहेत 
  • संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकासासाठी शिक्षण ह्यासाठीचे दशक (United Nations Decade of Education for Sustainable Development) = 2005-2014
  • भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी आपल्या खुल्या सीमेवरील दहशतवादी कारवाया, तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुप्तवार्ता आदानप्रदान करण्याचे मान्य केले आहे.
  • भारत व थायलंड या दोन देशांमध्ये गुन्हेगार हस्तांतराचा करार करण्यात आला आहे.
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्नी लियुडमिलासोबत घटस्फोट घेतला आहे.
  • रशियाने धूम्रपानावर बंदी घातली आहे.
  • ब्रिटनमधील सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, कुपोषणाच्या कारणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला 2030 पर्यंत वर्षाला 125 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते, यामध्ये एकट्या भारतीय अर्थव्यवस्थेला 46 अब्ज डॉलरपर्यंत फटका बसू शकतो.
  • पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग गुरुवारी सलग पाचव्यांदा आसाममधून राज्यसभेवर निवडून आले
  •  लाइफ ऑफ पाइ ' ह्या पुस्तकाचे लेखक= यान मार्टील   
  • To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

दारिद्य्ररेषा

लोकसंख्येतील गरिबीचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्य्ररेषा या संकल्पनेचा वापर केला जातो. नियोजन आयोगाने ही रेषा ठरविण्यासाठी पुढील दोन निकषांचा वापर केलेला आहे.
१) दरडोई प्रतिदिनी उष्मांक उपभोग - या निकषानुसार, ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन किमान उष्मांक उपभोग २४०० कॅलरीज तर शहरी भागात किमान २१०० कॅलरी एवढा ठरविण्यात आलेला आहे. दारिद्य्ररेषेचे प्रमाण ठरविण्यासाठी अर्थात या कॅलरी मूल्यांचे रूपांतर पशांत केले जाते.
२) दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च - या निकषांनुसार दारिद्य्ररेषा २००४ -२००५ मध्ये आधारभूत वर्ष १९७३-७४ ग्रामीण भागात दरडाई प्रतिमाह उपभोग खर्च रु. ३५६.३० तर शहरी भागात तो रु. ५३८.६० एवढी ठरविण्यात आली आहे. यावरून जी कुटुंबे दारिद्य्ररेषेपेक्षा कमी खर्च करतात. त्यांना दारिद्य्ररेषेखालील कुटुंबे तर जी कुटुंबे दारिद्य्ररेषेपेक्षा जास्त खर्च करतात, त्यांना दारिद्य्ररेषेवरील कुटुंबे असे संबोधले जाते.
    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

भारताचे लोकसंख्या धोरण :

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण १९७६ - 
 घोषणा १६ एप्रिल १९७६ रोजी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंबराज्य मंत्री डॉ. करणसिंग यांनी मांडले.
* उद्दिष्टे व उपाययोजना : 
१) योग्य कायदा करून विवाहाचे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.
२) निर्बजिीकरणाच्या प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ करणे. दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन केल्यास १५० रुपये, तीन मुलांनंतर केल्यास १०० रुपये चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.
३) राज्य शासनांना अनिवार्य निर्बजिीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी.
४) २००१ वर्षांपर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित करावे.
५) केंद्रीय व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लहान कुटुंब संकल्पना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ द्यावेत.
६) राज्यांना त्यांच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमासाठी केंद्राकडून निधी मिळावा.* १९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही. १९७७ साली निवडणुका झाल्या व सत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद्द केली.
* १९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६ च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली. संजय गांधी यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला. या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बजिीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.

* लोकसंख्या धोरण २००० - 
११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली. जगातील क्षेत्रफळाच्या २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या राहत होती. लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.* पाश्र्वभूमी - १९९३ साली एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल १९९४ मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.
* महत्त्वाची उद्दिष्टय़े - 
१) अल्पकालीन उद्दिष्ट - संततीनियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे.
२) मध्यकालीन उद्दिष्ट - प्रत्येक जोडप्याला दोन मुले - यासाठी प्रोत्साहन देणे.
३) दीर्घकालीन उद्दिष्ट - लोकसंख्येचे २०४५ पर्यंत स्थिरीकरण करणे.* शिफारशी -
१) १४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.
२) शाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा कमी आणावे.
३) जननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी.
४) फक्त दोन मुले असलेल्या व निर्बजिीकरण करून घेतलेल्या दारिद्य्ररेषेखालील दाम्पत्यांच्या नावे ५००० रुपयांची विमा पॉलिसी उघडावी.
५) १८ वर्षांपेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या मुलींना बक्षीस देणे तसेच २१ वर्षांनंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलींना बक्षीस देणे.
६) माता मृत्युदराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे १०० पेक्षा कमी आणावा.
७) ८०% प्रसूती संस्थात्मक पद्धतीने व १०० टक्के प्रसूती या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीत व्हाव्यात.
८) जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा यांचे १०० टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे.
९) ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी विशेष फंड व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.
१०) पंचायत समिती व जिल्हा परिषदांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत.

    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

Sunday 16 June 2013

२०१२ च्या मुख्य परीक्षेत लोकसंख्या घटकावर विचारले गेलेले प्रश्न

१) लोकसंख्या धोरण २००० नुसार कोणत्या वर्षांपर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल?
अ) २०३५ ब) २०४५
क) २०५५ ड) २०५०

२) लोकसंख्या अंदाज अहवाल २००१ नुसार खालीलपकी कोणत्या राज्यातील िलगगुणोत्तर २००१ च्या तुलनेत २०२६ मध्ये चांगले राहील?
अ) गुजरात ब) बिहार
क) राजस्थान ड) पंजाब

३) २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतातील शहरीकरणाचे प्रमाण त्यापूर्वीच्या गणनेशी तुलना करता -
अ) घटले आहे. ब) मागच्या इतकेच आहे
क) थोडेसे वाढले आहे. ड) लक्षणीयरित्या घटले आहे.

४) २०११ साली संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाने २०५० सालातील जागतिक लोकसंख्येसंबंधी एक अहवाल प्रस्तुत केला. यात संभाव्य सर्वाधिक लोकसंख्येच्या २० देशांची यादी दिली गेली, या यादीत पुढीलपकी कोणत्या देशाचा समावेश नाही?
अ) व्हिएतनाम ब) पाकिस्तान 
क) ब्राझिल ड) इंग्लंड


५) ४.२ अब्ज लोकसंख्येसह आशिया हा सर्वात दाट मनुष्यवस्ती असलेला खंड आहे. आशियाई लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे ?
अ) ५१ % ब) ६० % क) ७० % ड) ८० %

६) २०११ च्या जनगणनेचे घोषवाक्य काय होते ?
१) लोकाभिमुख २) आपली जनगणना आपले भविष्य
३) शिक्षणाभिमुख ४) समुदायाभिमुख

RIGHT ANSWERS:
१)= ब
२)= ड
३)=क
स्पष्टीकरण -
२००१ शहरीकरणाचे प्रमाण = २७.८१ %
२०११ शहरीकरणाचे प्रमाण = ३१.१६ %
४)ड
स्पष्टीकरण - मे २०११ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जो अहवाल प्रस्तुत केला त्यानुसार, जागतिक लोकसंख्या २०४३ पर्यंत ९ अब्ज इतकी असेल. २०५० पर्यंत भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल.
२० देशांची यादी खालील प्रमाणे -
१) भारत, २) चीन, ३) अमेरिका
४) नायझेरीया, ५) इंडोनेशिया ६) पाकिस्तान
७) ब्राझिल ८) बांगलादेश ९) फिलिपाइन्स
१०) कांगो ११) इथोपिया १२) मेक्सिको
१३) टांझानिया १४) रशिया १५) इजिप्त
१६) जपान १७) व्हिएतनाम १८) केनिया
१९) युगांडा २०) तुर्की

५)=ड
स्पष्टीकरण -
जागतिक लोकसंख्येची टक्केवारी -
१) आशिया ६० % २) आफ्रिका १५ %
३) युरोप ११% ४) उत्तर अमेरिका ८%
५) दक्षिण अमेरिका ६% ६) ऑस्ट्रेलिया १%
७) अंटार्टकिा १% पेक्षा कमी 
६)ब

Saturday 15 June 2013

"निकोबार'च्या जीववैविध्याचा युनेस्कोकडून बहुमान


  • युनेस्कोने आपल्या मनुष्य व जीवमंडळ कार्यक्रमांतर्गत भारताच्या निकोबार बेटांचा समावेश जागतिक जीवमंडळ क्षेत्रामध्ये (बायोस्फिअर रिजर्व) केला आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत युनेस्कोचे सभासद देश देशामध्ये अशा प्रकारच्या जीवमंडळ क्षेत्राची स्थापना करतात.
  • येथील स्थानिक रहिवासी व विज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून या क्षेत्राचा समतोल विकास साधला जातो.
  • निसर्ग व्यवस्थापनाच्या नव्या पद्धती व मानवी सहभागाचे परीक्षण, या निसर्ग व मानव यांच्यामधील नात्याचा आदर्श म्हणून गणल्या गेलेल्या जीवमंडळ क्षेत्रांमधून केले जाते.
  • निकोबार बेटांवर सुमारे 1800 वन्य जाती व जगामधील काही अतिसंरक्षित जमातींचा निवास आहे. निकोबार बेटांखेरीज जगामधील अन्य 11 नव्या ठिकाणांचा समावेश जागतिक जीवमंडळ क्षेत्र कार्यक्रमांतर्गत केला गेला आहे.
  • जगभरातील 117 देशांमध्ये अशा प्रकारची जीवमंडळ क्षेत्रे असून भारतामध्ये अशा प्रकारची 9 जीवमंडळ क्षेत्रे आहेत.
  • पाकिस्तानमधील झिरारत जंगल व चीनमधील स्नेक आयलंड या ठिकाणांचाही समावेश जीवमंडळ क्षेत्रामध्ये करण्यात आला आहे.

    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

युनोचा अहवाल-जागतिक लोकसंख्येचे भवितव्य 2102


  • येत्या इ.स. २०२८ पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या १.४५ अब्जचा टप्पा ओलांडून जाईल.
  • त्यानंतरच्या काळात भारताची लोकसंख्या वाढत राहील व चीनची कमी होत जाईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. जागतिक लोकसंख्येचे भवितव्य या अहवालात म्हटले आहे की, जगाची लोकसंख्या पुढील महिन्यात ७.२ अब्ज होईल व इ.स २१०० पर्यंत ती १०.९ अब्ज होईल.
  • इ.स. २०५० मध्ये जगाची लोकसंख्या ९.६ अब्ज होईल याचा अर्थ येत्या बारा वर्षांत लोकसंख्या दरवर्षी १० लाखांनी वाढत जाईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.
  • ही लोकसंख्यावाढ मुख्यत्वेकरून विकसनशील देशात होईल.
  • आफ्रिकेत ही वाढ निम्म्याहून अधिक असेल.
  • संपूर्ण जगाची लोकसंख्या सध्या ७.२ अब्ज आहे त्यातील वाढ ही कमी झालेली आहे पण आफ्रिका व काही विकसनशील देशात मात्र लोकसंख्या वेगाने वाढत आहे.
  • अहवालात असे म्हटले आहे की, २०५० पर्यंत विकसित देशांची लोकसंख्या बदलणार नाही ती १.३ अब्ज राहील.
  • याउलट विकसनशील असलेल्या ४९ कमी विकसित देशांची लोकसंख्या २०१३ मध्ये ९० कोटी आहे ती २०५० मध्ये १.८ अब्ज होईल.
  • पूर्वीच्या लोकसंख्या वाढीचे कल बघता आफ्रिकेतील १५ देशांमध्ये जनन दर जास्त राहणार आहे, तेथे प्रत्येक महिलेमागे मुलांचे प्रमाण हे ५ टक्क्य़ांपेक्षा अधिक असेल.
  • २०५० पर्यंत नायजेरियाची लोकसंख्या अमेरिकेपेक्षा जास्त होईल.
  • कालांतराने चीन, भारत, इंडोनेशिया, इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या मोठय़ा विकसनशील देशात प्रत्येक महिलेमागे मुलांची संख्या घटत जाईल तर नायजेरिया, नायगर, काँगो, इथियोपिया व युगांडा या देशात प्रत्येक महिलेमागे होणाऱ्या मुलांची संख्या वाढेल.
  • अफगाणिस्तान व तिमोर-लेस्टे या देशात प्रत्येक महिलेमागे होणाऱ्या मुलांची संख्या पाच पेक्षा जास्त असेल.
  • माणसाचे आयुर्मानही विकनशील व विकसित देशात वाढत जाईल. २०४५-२०५० दरम्यान ते ७६ वर्षे राहील तर २०९५-२१०० दरम्यान ते ८२ वर्षे राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  
  • To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in


IAS topper Haritha reveals her winning mantra


यू.पी.एस.सी.- तयारी निबंधलेखनाची

A ARTICLE FROM LOKSATTA by Dr. G. R. Patil

यूपीएससीची पूर्वपरीक्षा संपली. थोडय़ाच दिवसांत निकाल लागेल. जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील ते मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील. त्यानंतर खरे तर परीक्षेचे आव्हान सुरू होईल, कारण मुख्य परीक्षेत उत्तम गुण मिळवून अंतिम निवडयादीत अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी एकेक मार्क महत्त्वाचा ठरतो.
पूर्वपरीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते, तर मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपाची आहे. मुख्य परीक्षेत निबंधाचा एक स्वतंत्र पेपर असतो. २५० गुणांसाठी दिलेल्या चार किंवा पाच विषयांपकी कोणत्याही एका विषयावर तीन तासांत निबंध लिहावा लागतो. थोडक्यात, मुख्य परीक्षेच्या दृष्टीने निबंध हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
निबंध कसा लिहावा, त्याची तयारी कशी करावी, हे प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच भेडसावत असतात. निबंध लिहिणे ही एक कला आहे, एक कौशल्य आहे. मात्र, प्रयत्नपूर्वक ते आत्मसात करता येते.
मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिकेत, प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी शब्दमर्यादा दिलेली असते. मात्र निबंधाच्या पेपरसाठी शब्दमर्यादा सांगितलेली नसते. म्हणूनच नेमक्या किती शब्दांत निबंध लिहावा, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. उत्तर साधे आहे. सामान्य अध्ययनाचा पेपर लिहिताना दोन गुणांसाठी आयोगाची २० शब्दांची मर्यादा आहे. म्हणजे लिहिण्यासाठी साधारणत: २५० गुणांसाठी दोन हजार ते अडीच हजार शब्दमर्यादा पाळणे आवश्यक आहे. अगदीच दीड हजार शब्दांहून कमी शब्दांचा निबंध लिहू नये. (अर्थात हा काही नियम नाही.)
निबंधात शैलीपेक्षा अभिव्यक्ती महत्त्वाची ठरते. आयोगाने आपल्या अधिसूचनेत असे नमूद केले आहे की, दिलेल्या विषयांपकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा. सुसंगत व स्पष्टपणे निबंध लिहिणे अपेक्षित आहे. थेट व परिणामकारक अभिव्यक्तीला गुण दिले जातात. म्हणजेच उथळपणे लिहिलेल्या, कसेबसे दोन हजार शब्दांपर्यंत ओढूनताणून लिहिलेल्या निबंधाला गुण मिळणार नाहीत, हे नक्की. निबंध हा विचार मांडण्यासाठी लिहिला जातो. निबंधातील शब्दरचना शक्यतो सोपी असावी. दिलेल्या विषयांपकी तुम्हाला उमजलेला, तुम्ही ज्या विषयाची चांगली तयारी केली आहे किंवा तुमच्या ज्ञानशाखेशी संबंधित असा विषय निवडावा. विज्ञान शाखेशी संबंधित विद्यार्थ्यांनी विज्ञानासंबंधी एखाद्या विषयावर निबंध लिहिताना काळजी घ्यावी. त्या विषयाशी संबंधित विज्ञानातील जड संकल्पना, सूत्रे लिहू नयेत. तसेच आपल्या वैकल्पिक विषयाशी संबंधित एखाद्या विषयावर निबंध लिहिताना विशेष काळजी घ्यावी.
निबंधाची तयारी कशी करावी?
या घटकाची तयारी करण्यासाठी आपण तयारी करणाऱ्यांचे दोन प्रकार असतात-
१) ज्यांना एक-दीड वर्षांनंतर परीक्षा द्यायची आहे, अशांसाठी दीर्घ मुदतीची तयारी (Long Term Preparation )
२) ज्यांना २०१३ ची मुख्य परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी अल्पावधीतील तयारी( Short Term Preparation)
दीर्घ तयारी (Long Term Preparation )
परीक्षेसाठी एक वर्ष किंवा दोन वर्षांचा अवधी असलेल्या उमेदवारांकडे तयारीसाठी मुबलक वेळ असतो. त्यांनी या घटकाच्या तयारीसाठी योग्य रणनीती तयार करावी. दररोज किमान दोन वृत्तपत्रांचे वाचन करावे. जर निबंध इंग्रजीमध्ये लिहिणार असाल तर आघाडीच्या काही इंग्रजी दैनिकांचे वाचन करावे. संपादकीय तसेच महत्त्वाचे लेख रोज वाचावेत. अवघड शब्द, म्हणी, वाक् प्रचार यांचा अर्थ समजून घ्यावा. इंग्रजीसाठी शब्दसंपदा जेवढी समृद्ध, तेवढे कोणत्याही विषयावर आपणास आपले मत ठामपणे मांडणे सोपे जाते. विविध विचारवंतांचे विचार, त्यांनी एखाद्या विषयावर मांडलेले मत, काही म्हणी, कविता यासंबंधीची टिपणे काढावीत. अभ्यासाव्यतिरिक्त इतर संबंधित विषयांवरील पुस्तकांचेही वाचन करावे.
वेळोवेळी एखादा विषय घेऊन त्यावर निबंध लिहून पाहावा. शक्य झाल्यास तज्ज्ञ व्यक्तींकडून तो तपासून घ्यावा. असे केल्यास परीक्षेच्या वेळेस आपल्याला निबंध या घटकाची तयारी स्वतंत्रपणे करावी लागणार नाही.
२०१३ साठी मुख्य परीक्षा : तयारी
निबंधाच्या पेपरसाठी तीन तासांचा अवधी असतो. म्हणजे १८० मिनिटे. पहिली १० मिनिटे निबंध वाचून विषय समजून घेण्यासाठी व शेवटची १० मिनिटे निबंध वाचून त्यातील बारीकसारीक चुका दुरुस्त करण्यासाठी ठेवल्यास हातात १६० मिनिटे उरतात. दोन हजार शब्दांत निबंध लिहिण्यास हा वेळ पुरेसा ठरतो. सर्वप्रथम कोणत्या विषयावर निबंध लिहिणार, ते निश्चित करा. विषय निश्चित झाल्यानंतर त्याबद्दल काय लिहिणार आहात, त्यात कोणते मुद्दे अपेक्षित आहेत यांची कच्ची मांडणी एका कागदावर करा. त्या मुद्दय़ांना लगेच क्रम देऊ नका. सुरुवातीला मुद्दे लिहून घ्या व नंतर त्यांना क्रम द्या.
एकदा कच्ची रूपरेषा निश्चित झाल्यानंतर त्याची मांडणी (अभिव्यक्ती ) कशी करू शकतो, याचा विचार करावा. आपल्या विचारांची मांडणी अशा प्रकारे करावी की, ज्यात आपण देत असलेली उदाहरणे, करत असलेला युक्तिवाद, देत असलेली माहिती, दाखले, दृष्टांत या सर्वाची एकसंध बांधणी होऊन निबंध तयार व्हावा. निबंध प्रभावी करण्यासाठी उदाहरणे, कोटेशन्स, काही विचारवंतांची मते सहजसोप्या भाषेत लिहावीत. लांबलचक पल्लेदार वाक्ये, अवघड शब्दप्रयोग शक्यतो टाळावेत. कोणताही विचार लिहिताना मुद्दाम ओढूनताणून केलेला नसावा, नाहीतर निबंध हा निबंध राहणार नाही. लिहिताना आपली शैली सहज असावी. एखाद्या विचारवंताचे एखादे वाक्य लिहिताना ते कुणाचे आहे, यात गल्लत करू नका. उदा. जर वाक्य अब्राहम लिंकनचे असेल आणि ते वाक्य जॉर्ज वॉिशग्टन यांचे आहे, असे लिहिल्यास विपरित परिणाम होऊन मार्कस् कमी होतील. एखादे कोटेशन तुम्हाला नक्की माहीत असेल तरच लिहावे. माहीत नसेल किंवा तुम्ही त्याबाबत जरा जरी साशंक असाल तर लिहू नका. वाक्यातील शब्दांची अदलाबदल करू नका. उदा. माओचे एक वाक्य आहे-Power Flows from the barrel of gun. हे वाक्य Barrel of the gun contains Power
निबंधात आपले विचार (Content), मांडणी (Composition ) व लिहिण्याची योग्य शैली ( Style) याचा सम्यक मेळ साधला गेला तर निबंध प्रभावी ठरतो.
निबंध लिहिताना होणाऱ्या चुका
मोठे उत्तर लिहिताना सुरुवात अगदी अचूक माहीत असलेल्या वाक्याने करावी. त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे क्रमाने लिहावेत. नंतर प्रत्येक मुद्दा चार ते पाच ओळींत लिहिण्याचा प्रयत्न करावा. उत्तराचा शेवट समर्पक आणि लिहिलेल्या सर्व मुद्दय़ांचा सारांश असलेला हवा.
पेपर तपासणारे परीक्षक देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांतून आलेले तज्ज्ञ प्राध्यापक असतात. ते अनुभवी असतात, म्हणून वरवरचे मुद्दे मांडून, पानभर निबंध लिहून फसविण्याचा प्रयत्न करू नये.
निबंधाचा विषय निवडताना ज्याबाबत तुम्हांला थोडी माहिती आहे किंवा ज्या विषयातील आपले ज्ञान अल्प आहे, असे उदा. ' Do we need nuclear Power ?'(आपणास अणुऊर्जेची गरज आहे काय?) या विषयावर निबंध लिहिताना परीक्षार्थी सुरुवात पुढील मुद्दय़ांनी करतो- औष्णिक ऊर्जेचे तोटे, त्यामुळे किती व कसे प्रदूषण होते, भारताची वाढणारी लोकसंख्या, कोळशाचे कमी होत जाणारे साठे, अणुऊर्जा कशी स्वस्त पडते, त्यामुळे कमी प्रदूषण होते, जपान त्सुनामी इ. घटकांना स्पर्श करत सुमारे ५०० ते ६०० शब्द पूर्ण करताना त्याची दमछाक होते. मग तो पुन्हा नवीन मुद्दय़ांवर विचार करायला लागतो. नंतर लक्षात येते, अणुऊर्जा प्रकल्पांमुळे लोकांचे विस्थापनदेखील होते. मग तो महाराष्ट्राच्या संदर्भात लिहायला सुरुवात करतो आणि त्याचे अध्रे पान लिहून पूर्ण होते. तरीही त्याला अपेक्षित शब्दमर्यादा पार करायची असते. मग त्याला भूमी अधिग्रहण (Land Acquisition) चा मुद्दा आठवतो. मग तो या मुद्दयाशी संबंधित फायदे-तोटे लिहू लागतो आणि आणखी अर्धे पान भरते. लिहिता लिहिता त्याच्या लक्षात येते, आपल्याला भारत-अमेरिका नागरी अणुकराराबाबत लिहायला हवे. मग तो सीटीबीटी (CTBT), एनपीटी (NPT) याबाबतही लिहितो. नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेतील कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याच्या दृष्टीने भारताची दावेदारी किती योग्य आहे, याबाबत लिहायला सुरुवात करतो.. तीन तास उलटेपर्यंत तो त्यावर लिहीत राहतो. अशा रीतीने तो मूळ मुद्दय़ापासून भरकटत जातो. निबंधात सुसंगत विचारांची व्यवस्थित मांडणी नसते.
अशा निबंधास २५० पकी ५० पेक्षाही कमी गुण मिळतात, तेव्हा त्याला चूक उमगते. मुख्य परीक्षेत इतर विषयांत चांगले गुण असूनही एकूण मार्कामध्ये यामुळे कमी पडल्याने मुलाखतीसाठी आपल्याला बोलावणे येत नाही. अनेक तज्ज्ञ प्राध्यापकांशी बोलल्यानंतर तसेच अनेक यशस्वी विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून निबंध लिहिताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी, हे निश्चित-
० सर्वप्रथम दिलेले विषय व्यवस्थित समजून घ्यावे. इंग्रजीत विषय समजला नसेल तर िहदीत वाचून, ज्या विषयावर आपली पकड आहे त्या विषयावर निबंध लिहावा.
० निबंध लिहिण्यास घाईने सुरुवात न करता त्यात आपण कोणते मुद्दे लिहिणार आहोत त्याची मांडणी करून कच्चा आराखडा तयार करावा.
० एकदा मुद्दे लिहिल्यानंतर त्यांना योग्य क्रम द्यावा.
० निबंधाला सुरुवात करताना सुरुवात आकर्षक, विषयाशी निगडित व विषयाची घट्ट पकड घेणारी असावी.
० उर्वरित निबंध वाचण्याचे परीक्षकाचे कुतूहल वाढण्यासारखी सुरुवात असावी.
० ज्या विषयावर आपण निबंध लिहीत आहोत, तो विषय सोडून इतर अवास्तव माहिती लिहू नये.
० वस्तुनिष्ठ माहिती (डाटा) याला निबंधात फारसे महत्त्व नाही. तुम्ही लिहीत असलेल्या विषयात तुमचे किती ज्ञान आहे, विचारांची तुम्ही कशी मांडणी केली आहे, तो विषय सकारात्मक प्रकारे कशा शैलीत लिहिला आहे, यावरून निबंधाचे गुण ठरतात.
० विनाकारण सरकारी धोरणावर टीका करू नका. उदा.अमूक पदावरील व्यक्तीने अशी पावले उचलायला हवी होती वा असे निर्णय घ्यायला हवे होते. अशा प्रकारच्या लिखाणाने कमी गुण मिळू शकतात.
० कोणत्याही प्रश्नावर तुमचे मत लिहिताना ते वास्तवाला धरून असावे, ते अगदीच नाटय़मय असू नये.
० निबंधातील भाषा सोपी असावी. निबंधात एका मुद्दय़ाचा दुसऱ्याची मेळ असावा. त्यातून विचारांची ताíकक सुसंगती साधली जावी.
० निबंधाचा शेवट संपूर्ण निबंधाशी मिळताजुळता असावा. शक्यतो आपले स्वत:चे वैयक्तिक मत न देता निबंधाला अनुरूप असा शेवट करावा.
परीक्षा केंद्रात निबंध लिहिताना :
० पेपर हातात मिळाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत वाचून पेपरमध्ये दिलेले विषय नीट समजून घ्यावेत.
० पुढील ४५ ते ५० मिनिटांत निबंधाचा कच्चा आराखडा, त्यात समाविष्ट करावयाचे मुद्दे, त्यांचा क्रम यांची मांडणी करून घ्यावी. उरलेल्या दीड ते पावणेदोन तासांत निबंध लिहावा, तर शेवटची १५ मिनिटे काही चुका दुरुस्त करण्यासाठी हातात ठेवावीत.
थोडक्यात सांगायचे तर निबंध हा घटक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अजूनही मुख्य परीक्षेसाठी सहा महिने उरले आहेत. निबंधलेखनाचा व्यवस्थित सराव करावा.
यू.पी.एस.सी.च्या संदर्भात काही व्यक्ती असे मत मांडतात की, निबंधासाठी विशेष तयारी करण्याची गरज नसते. सामान्य अध्ययनाच्या इतर घटकांचा अभ्यास करता करता त्याची तयारी होत असते. पण या परीक्षेत एकेका गुणाला असलेले महत्त्व लक्षात घेतले आणि संबंध देशात या परीक्षेसाठी होणारी स्पर्धा बघितली तर योग्य प्रकारे तयारी केलेली उत्तम!
परीक्षार्थीनी निबंधलेखनाची व्यवस्थित तयारी करावी. ठरावीक विषयांवर निबंध लिहून पाहावेत. ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. या परीक्षेत चांगल्या क्रमांकाने यशस्वी व्हायचे असेल तर अधिकाधिक सराव करणे श्रेयस्कर.



BOOKS RECOMMENDED FOR ESSAY WRITING
http://mpscmatter.blogspot.in/p/recommended-booklist.html


    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in